राज्यात 7 हजार पदांसाठी पोलीस भरती, 15 जूनपासून प्रक्रिया सुरु. राज्यात ५०००० पोलीस पदे रिक्त आहेत.
Maharashtra Police Bharti 2022 : राज्यात मोठ्याप्रमात पोलीस भरती करण्यात येणार आहे.
पोलीस दलातील रिक्त जागांसाठी 15 जूनपासून भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या १५ तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. १८ मे २०२२ रोजी पोलीस भरतीला सुरवात झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यासाठी १३६ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे.
जाहिराती साठी येथे क्लिक करा